

महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा दुसऱ्या टप्प्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता त्याच्या प्रतिबंधासाठी, संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना व ३० एप्रिल पर्यंत करण्यात आलेला लॉकडाउन यासंदर्भात आमदार राजेंद्र राऊत यांनी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना ई-मेल वरून पत्र पाठवून आपली भूमिका मांडली.
जोपर्यंत सर्वसमावेशक विचार होत नाही व सर्व लोकप्रतिनिधींवर जबाबदारी दिली जात नाही तोपर्यंत आहे सर्व प्रक्रियेत व्यवस्थीत पणा येणे शक्य नाही असेही
आमदार राजेंद्र राऊत यांचे म्हणणे आहेशासनाच्या निर्णयांमध्ये अचानक होणारे बदल बाजारपेठ अणि व्यापाऱ्यांचा विचार करता व्यापाऱ्यां मध्ये चिंतेचे अणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यामुळे व्यापारी व व्यापारी संघटना संतप्त झाल्याचे दिसून येत
शासनाच्या निर्णयांमध्ये अचानक होणारे बदल बाजारपेठ अणि व्यापाऱ्यांचा विचार करता व्यापाऱ्यां मध्ये चिंतेचे अणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यामुळे व्यापारी व व्यापारी संघटना संतप्त झाल्याचे दिसून येत आहे
More Stories
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर