पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनंतर
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही व त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, रोज वाढणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे
या पूर्वी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी अशा चर्चा सुरू होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आलाय.
आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केलं जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केला
तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ऑफलाइनच होईल असे ही सांगण्यात आले आहे त्याबाबत २ दिवसात निर्णय घेतला जाईल .

More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर