

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात वैराग ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करत असल्याची अधिकृत घोषणा केली.या घोषणेच पत्र वैरागचे राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर यांना यावेळी देण्यात आले . याप्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील , संजय शिंदे . यशवंत माने आमदार , दीपक साळुखे पाटील उमेश पाटील,उत्तमराव जानकर , कल्याणराव काळे,बालाजी पवार आदी उपस्थित होते . या घोषणेमुळे अनेक दिवसांपासूनची असणारी वैरागकरांची नगरपंचायतीची मागणी पूर्ण झाली आहे.या घोषणेची वार्ता समजताच वैरागकरांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला .
More Stories
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन