महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे शिक्षण मंत्र्यानी नुकतेच जाहीर केले महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत . कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज स्पष्ट केले आहे .
आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होईल , असेही त्यांनी सांगितले. या पूर्वी पालक संघटनांकडून पंतप्रधानांना परीक्षा रद्द करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले होते
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर