वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुळे सध्या सुरू असलेली परिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्र राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द करून कोणत्याही परीक्षा न देता पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर वरती दिली तसेच १० वी ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्टकेले
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ