वाढत्या रुग्णांची संख्या आणि रेशन दुकानदारांना धन्य वाटप करताना येणारी अडचण लक्षात घेऊन
रास्त भाव दुकानांत लाभार्थ्यांना ई-पॉस मशीनवर अंगठा लावण्याची गरज नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अन्नधान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता रेशन दुकानदारांना स्वत:चे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वाटपाची सुविधा देण्याची मान्यता देण्यात आली आहे
तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्यात यावी बर्याच दिवसापासून ही मागणी रेशन दुकानदार संघटनांनी शासनाकडे केली होती या बाबत शासनाने आज ही माहिती दिली आहे.
रेशन दुकानात आता अंगठा लावण्याची गरज नाही

More Stories
वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांना राज्यस्तरीय नेचर केअर पुरस्कार
भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन