अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra Board) शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. शिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती
या निर्णयामुळे बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे
अखेर बारावीची परीक्षा रद्द

More Stories
महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरू करणे व वयोमर्यादा वाढीव करण्याबाबत – आ. राजेंद्र राऊत यांना निवेदन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
शेतकरी बांधवांनो पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेताय मग ही महत्वाची बातमी वाचा