ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने कोविड – १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी – विद्यार्थिनींचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमाच्या इतर शुल्कांमधील जिमखाना,विविध गुणदर्शन/उपक्रम, कॉलेज मॅगेजीन,संगणक,क्रीडा निधी,वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा बाबींवर खर्च आकारण्यात आलेला नाही.त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार