पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनंतर
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही व त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, रोज वाढणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे
या पूर्वी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी अशा चर्चा सुरू होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आलाय.
आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केलं जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केला
तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ऑफलाइनच होईल असे ही सांगण्यात आले आहे त्याबाबत २ दिवसात निर्णय घेतला जाईल .

More Stories
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन
राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम