पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनंतर
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही व त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, रोज वाढणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे
या पूर्वी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी अशा चर्चा सुरू होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आलाय.
आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केलं जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केला
तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ऑफलाइनच होईल असे ही सांगण्यात आले आहे त्याबाबत २ दिवसात निर्णय घेतला जाईल .

More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल