पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनंतर
नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार नाही व त्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, रोज वाढणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे
या पूर्वी ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी अशा चर्चा सुरू होत्या. मात्र त्यावर पुन्हा एकदा निर्णय घेण्यात आलाय.
आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास केलं जाणार आहे, असा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केला
तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ऑफलाइनच होईल असे ही सांगण्यात आले आहे त्याबाबत २ दिवसात निर्णय घेतला जाईल .

More Stories
गुन्हा सिद्ध करण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’, महाराष्ट्र हे देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य
कै. सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ सचिन वायकुळे यांना यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन