
चिपळूण शहर पूर्ण पाण्याखाली गेलं आहे वाशिष्टी नदीला आलेला पूर आणि कोयनेच वीज बनवून सोडलेलं पाणी एकत्र झाल्यावर पात्र सोडून शहरात घुसते दरवर्षी थोडया फार प्रमाणात असं होत पाऊस कोकणकरांना नवीन नाही पण आता पाऊस खूपच जास्त झाला आहे.
धक्कादायक घटना. कालपासूनजोरदार पडत असलेल्या पावसामुळे बावनदी आलेल्या महापुरामुळे कासार कोळवन पुल वाहून गेला आहे . त्यामुळे आजूबाजूच्या दहा गावासह तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
या वर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.त्यांना मदतीची आवश्यकता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’च्या २ टीम रवाना झाल्या.नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य वेगाने सुरु आहे.कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी तसेच फूड पॅकेट्स व इतर वैद्यकीय सहकार्य उपलब्ध करण्यात येत आहे.बचाव दलाचे जवान व हेलिकॉप्टर रवाना झाले आहेत.
More Stories
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा