महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे शिक्षण मंत्र्यानी नुकतेच जाहीर केले महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत . कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज स्पष्ट केले आहे .
आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होईल , असेही त्यांनी सांगितले. या पूर्वी पालक संघटनांकडून पंतप्रधानांना परीक्षा रद्द करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले होते
More Stories
रत्न आभूषण उद्योगात महिला उद्योजकांना येण्यास प्रोत्साहन द्यावे : राज्यपाल रमेश बैस
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भव्य जुलूस