महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्याचे शिक्षण मंत्र्यानी नुकतेच जाहीर केले महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षेसंदर्भात अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत . कोरोना संकटामुळे हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज स्पष्ट केले आहे .
आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी होईल , असेही त्यांनी सांगितले. या पूर्वी पालक संघटनांकडून पंतप्रधानांना परीक्षा रद्द करण्यासाठी पत्र लिहिण्यात आले होते
More Stories
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी