

कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले आहेत
सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल. अंतर्गत मूल्यमापनाचे निकष राज्य मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली
More Stories
जिप उर्दू शाळेतील बाल आनंद मेळाव्यात 90 हजारांची उलाढाल; विविध स्वादिष्ट खाद्य पदार्थांवर विद्यार्थ्यांसह पालकांनी मारला ताव
५२ व्या शालेय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तनवीर तांबोळी चे यश
तेर येथील नेत्र तपासणी शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी; ५०० रुग्णांना चष्म्याचे वाटप