वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुळे सध्या सुरू असलेली परिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्र राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द करून कोणत्याही परीक्षा न देता पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर वरती दिली तसेच १० वी ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्टकेले
More Stories
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन
राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटिंग स्पर्धेत बार्शीतील खेळाडूंचे दमदार यश
गोरोबा काकांच्या ७०८ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रम