वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुळे सध्या सुरू असलेली परिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्र राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द करून कोणत्याही परीक्षा न देता पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर वरती दिली तसेच १० वी ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्टकेले
More Stories
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना मिळणार १० दिवसांची अर्जित रजा – माजी आमदार दत्तात्रय सावंत
महाराष्ट्र विद्यालय बार्शीचे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख दर्शन