उजनी धरणाकडे येणारा दौंड विसर्ग सव्वा लाखाच्या पुढे आहे तर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रातही इतक्याच क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे.
पंढरपुरात भीमा नदीच्या वाढलेल्या पाण्याने दगडी पूल तसेच नदी परिसरातील काही मंदिर पाण्यात गेली आहेत. आजूबाजूच्या काही वस्त्यांमध्येही पाणी शिरल आहे. मात्र पुराची स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आल आहे.
More Stories
भैरवनाथ विद्यालयातील श्री.संतोषकुमार चिकणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन