उजनी धरणाकडे येणारा दौंड विसर्ग सव्वा लाखाच्या पुढे आहे तर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रातही इतक्याच क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे.
पंढरपुरात भीमा नदीच्या वाढलेल्या पाण्याने दगडी पूल तसेच नदी परिसरातील काही मंदिर पाण्यात गेली आहेत. आजूबाजूच्या काही वस्त्यांमध्येही पाणी शिरल आहे. मात्र पुराची स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आल आहे.
More Stories
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा
तेर येथील तेरणा हायस्कूलचा 97 टक्के निकाल