इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना १० हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुंबई शहर जिल्हा सैनिककल्याण कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-२२७००४०४/९८६९४८९३७५ वर संपर्क साधावा.
More Stories
उमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक, बापूसाहेब चोबे यांनी केले शक्तीप्रदर्शन
निष्पक्ष पत्रकारिता काळाची गरज : इंडिया टुडे, वरिष्ठ पत्रकार अभिजीत कारंडे
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार