वृक्ष संवर्धन समिती,बार्शी. च्या उपक्रमाची OMG Book of Record मध्ये National Record म्हणुन नोंद
बार्शी : ९ ऑगष्ट २०२२ रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधुन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी ने “हर घर तिरंगा हर घर एक पेड” हि संकल्पना पत्र लेखनातून राबवली.

यामध्ये एकाच दिवसात १०,०७५ (दहा हजार पंचाहत्तर) भारतीय डाक पत्र बार्शी शहरातुन विद्यार्थी तसेच नागरिकांनी महाराष्ट्र भर आपल्या अप्तेष्ठांना लिहुन पाठवली व त्यात त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तिंना एक झाड लावण्याची विनंती केली होती.
महाराष्ट्र हरित करण्यासाठी हा एक क्रांतिकारी असा उपक्रम ठरला यानिमित्त ‘नॅशनल रेकॉर्ड’ म्हणुन नोंद झाली अशी माहिती समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी दिली.
More Stories
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा
तेर येथील तेरणा हायस्कूलचा 97 टक्के निकाल