माळशिरस तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, वंचित-विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली व तालुक्यातील विविध प्रलंबित कार्याचा आढावा घेतला व आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांबाबत योग्य त्या सुचना दिल्या जातील असेही त्यांनी आश्वासन दिले.

‘शेतकऱ्यांचे दैवत माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेब यांची भेट घेतली’ असे शिवराम गायकवाड यावेळी म्हणाले.
यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.सौरभदादा राजु शेट्टी, शिवराम गायकवाड,स्वस्तिक पाटील,इंद्रजीत भारमल,अजित पोवार,जनार्धन पाटील,राजु पाटील,स्वप्नील माणगावे,लक्ष्मण गायकवाड आदी पदाधिकारी,महिला भगिनींही व स्वाभिमानीचे शिलेदार मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी उपस्थित होते.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार