धराशिव – सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या हमीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर एका आठवड्याच्या अवधीमध्ये योग्य ते खाते उघडण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा असलेली २०० कोटी रुपयांची रक्कम त्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश देखील देण्यात आले असून सदर रक्कम त्वरित शेतकऱ्यांना वर्ग करण्याचे अपेक्षित असल्याचेही नमूद केले. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय बळीराजाची हितकारक ठरणार आहे.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर