धराशिव – सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या हमीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर एका आठवड्याच्या अवधीमध्ये योग्य ते खाते उघडण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा असलेली २०० कोटी रुपयांची रक्कम त्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश देखील देण्यात आले असून सदर रक्कम त्वरित शेतकऱ्यांना वर्ग करण्याचे अपेक्षित असल्याचेही नमूद केले. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय बळीराजाची हितकारक ठरणार आहे.
More Stories
जिल्ह्यातील रुग्णालयांचा आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेत समावेशासाठी पुढाकार
मुलींच्या संरक्षण व सुरक्षिततेची जबाबदारी शाळेची, शिक्षकांनी आपल्या पाल्य प्रमाणे त्यांच्यावर संस्कार करावेत- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
अनु. जाती व अनु जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी विविध घटकांच्या लाभासाठी अर्ज करावेत