उजनी धरणाकडे येणारा दौंड विसर्ग सव्वा लाखाच्या पुढे आहे तर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रातही इतक्याच क्षमतेने पाणी सोडण्यात येत आहे.
पंढरपुरात भीमा नदीच्या वाढलेल्या पाण्याने दगडी पूल तसेच नदी परिसरातील काही मंदिर पाण्यात गेली आहेत. आजूबाजूच्या काही वस्त्यांमध्येही पाणी शिरल आहे. मात्र पुराची स्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आल आहे.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर