राज्य सरकारचा मोठा निर्णय ! –
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना MHCET परीक्षा पुन्हा देता येणार
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आला आहे तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आली नाही यामुळे अशा विद्यार्थ्यांची एमएचसीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येईल – असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले
राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील – विद्यार्थ्यांसाठी घेतलेला हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे
More Stories
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत