राज्य सरकारचा मोठा निर्णय ! –
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना MHCET परीक्षा पुन्हा देता येणार
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आला आहे तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आली नाही यामुळे अशा विद्यार्थ्यांची एमएचसीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येईल – असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले
राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील – विद्यार्थ्यांसाठी घेतलेला हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे
More Stories
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार