राज्य सरकारचा मोठा निर्णय ! –
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना MHCET परीक्षा पुन्हा देता येणार
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नद्यांना पूर आला आहे तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षा देता आली नाही यामुळे अशा विद्यार्थ्यांची एमएचसीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येईल – असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले
राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील – विद्यार्थ्यांसाठी घेतलेला हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे
More Stories
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न