वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुळे सध्या सुरू असलेली परिस्थिती लक्षात घेता, महाराष्ट्र राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व परीक्षा रद्द करून कोणत्याही परीक्षा न देता पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल. अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटर वरती दिली तसेच १० वी ११ वीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्टकेले
More Stories
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा