यावेळेस कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी दहावी आणि बारचीच्या परीक्षा झाल्या आहेत – त्यामुळे निकाल केंव्हा लागेल ?
असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे याबाबत राज्य शिक्षण मंडळाने महत्वाची माहिती दिली आहे.

काय म्हटले शिक्षण मंडळाने ? राज्य शिक्षण मंडळाने सांगितले, यावर्षी बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होणार, तर दहावीचा निकाल १८ जूनपर्यंत जाहीर होणार आहे
दहावी बारावीच्या निकालाची बातमी विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
More Stories
गुन्हा सिद्ध करण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’, महाराष्ट्र हे देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य
कै. सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ सचिन वायकुळे यांना यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन