Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

1 min read
आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल तसेच आता किसान क्रेडिट कार्ड फक्त...
1 min read
६१ व्या  महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यावसायिक कलाकार विभाग) मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे....
1 min read
बार्शी : स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या नऊ वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार...
1 min read
राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान राजमाता...
1 min read
निवडणुकीत 20 प्रभाग व 41 सदस्य असणार नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून प्रारुप प्रभाग...
1 min read
पराडा ; नूतन वर्ष स्वागताचे औचित्य साधून परंडा तालुक्यातील शिवकृपा मंगल कार्यालय, मुगांव येथे विश्वजन...
1 min read
बार्शी, ऐ जिंदगी गले लगाले.. हमने भी तेरे हर एक गम को गलेसे लगाया है..हैना!..याच...
1 min read
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यालय बार्शी मध्ये शाळा अंतर्गत बुद्धिबळ...
1 min read
पुणे भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वर्षे हे औचित्य साधून इंडो ऍथलेटिक सोसायटीचे 75 सदस्य पुणे ते कन्याकुमारी हे 1600 किमीचे मोठे अंतर सायकल वर यशस्वी पणे पार केले, ११ डिसेंबर ते शुक्रवार २१ डिसेंबर असा दहा दिवसांचा प्रवास करणारी आय ए एस हि देशातील प्रथम व इतक्या मोठ्या संख्येने सायकल वर १६०० यानंतर पार करणारी  ही आपल्या देशातील एकमेव सर्वात लांब राइड ठरली आहे. निगडी येथील भक्ती शक्ती उद्यान येथे सर्व जमले होते त्या वेळी उद्योजक अण्णा बिरादर, तात्यासाहेब शेवाळे, प्रसिद्ध बिल्डर अरुण डेव्हलपर्स, निर्माण ग्रीन्स, कन्स्ट्रक्टोकेअर ग्रुप, युनिक स्पेस,  दिल्ली  गुजरात फ्लीट कॅरिअर्स प्रायव्हेट लिमिटेड, शेवाळे अँड कंपनी, सह्याद्री इंडस्ट्रीज, आयएएस चे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांच्यातर्फे झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. दहा दिवसाचा प्रवासात रोज पहाटे साडे चार वाजता सुरुवात होत होती. दिवस १ –  पुणे ते कराड – १८१ किमीदिवस २ – कराड  ते बेळगाव – १७९ किमीदिवस ३ – बेळगाव ते येल्लापूर – १५४ किमीदिवस ४ – येल्लापूर ते मुरुडेश्वर – १३८ किमीदिवस ५ – मुरुडेश्वर ते मंगलुरू – १५७ किमीदिवस ६ – मंगलुरू ते थलासेरी – १६४ किमीदिवस ७ – थलासेरी ते गुरूवायूर– १६६ किमीदिवस ८ – गुरूवायूर ते अलेप्पी– १३८ किमीदिवस ९ – अलेप्पी ते तिरुअनंतपुरम – १४६ किमीदिवस १० – तिरुअनंतपुरम ते कन्याकुमारी – १०० किमी पुणे ,पिंपरी चिंचवड, मावळ परिसर तसेच महाराष्ट्राच्या...
1 min read
सुमिंतर इंडिया ऑरगॅनिक्स (Suminter India Organics) सामाजिकदृष्ट्या जबाबदार, पर्यावरणीयदृष्ट्या उच्च-गुणवत्तेचे नैसर्गिक, सेंद्रिय उत्पादने आणि साहित्य...
1 min read
बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान अंतर्गत, बार्शी शहर पाणीपुरवठा योजनेतील एक भाग...
1 min read
बार्शी नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत बुधवारी पूर्ण झाली. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव ‘...
1 min read
उद्योगपती आनंद महिंद्र हे अनेकवेळा गरजूंना मदत करताना दिसून येतात. विशेषतः वाहनांच्या संदर्भातील व्हायरल विडिओ...