Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > Page 36

ताज्या

1 min read
प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे, सरकार आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून तळागाळातील उद्योजकतेला चालना देत आहे
1 min read
लगोरी या खेळाच्या राष्ट्रीय सिनियर अजिंक्यपद स्पर्धा दि. 14 ते 16 एप्रिल या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे होत असून या स्पर्धेसाठी देशभरातील 18 राज्यातून 30 संघ सहभागी होणार
1 min read
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या वतीने पुतळा पार्क परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
1 min read
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी पात्रता परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
1 min read
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेचा ११ वा दीक्षान्त सोहळ्यात कौशल्य विकास शिक्षण पद्धतीवर आधारित अभ्यासक्रमाचे सुतोवाच
1 min read
वाढता उन्हाळा धरणातील घटलेली पाणीपातळी याच्याबरोबर उन्हाळ्यामध्ये वाढणारा विजेचा वापर यामुळे राज्यात विजेची टंचाई जाणवत आहे.
1 min read
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्ली येथे संसदीय कार्यालयात गृहमंत्री श्री. अमित शहा यांची भेट घेतली.
1 min read
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित ,कर्मवीर शेतकरी ज्ञान मंदीर काटेगाव येथे आज मंगळवार दि.5.04.2022 रोजी उन्हाळ्यातील पिकांचे पाणी व्यवस्थापन व सेंद्रीय शेती व आपले आरोग्य या विषयावर शेतकरी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती
1 min read
बार्शी तालुक्यातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून, आमदार राजाभाऊ राऊत दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या भेटीला.
1 min read
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज सांगितले
1 min read
उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयाची जागा निश्चित होऊन तेथे प्रत्यक्षात महाविद्यालय इमारतीचे बांधकाम सुरु होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे.
1 min read
राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती आहेत त्यातील १४ हजार ग्रामपंचायतींचा कारभार महिला सरपंच योग्य रीतीने सांभाळत आहेत.
1 min read
साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे वेळेत न दिल्याने त्यांची अवस्था पोतराजा सारखी झाली आहे.
1 min read
साधारणपणे एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात तापमान मोठ्याप्रमाणावर वाढलेले दिसते. या काळात अनेकदा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागतो. यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उष्णतेची लाट व त्याच्या परिणामांपासून करावयाचा बचाव याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे.