कोरोनामध्ये ज्यांच्या घरातील कमावता माणूस गेला, त्यांची दुःख, त्या वेदना समजून घेऊन संवेदनशीलतेने सर्व दस्तावेज तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा
महाराष्ट्र
जी. प. प्रा. स्पेशल शाळा तेर येथील चि. इंद्रवर्धन शरद गोडगे या इ. ३ री चा विद्यार्थाने महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकाविला आहे
गडकरी यांच्या हस्ते सोलापूरच्या समन्वित विकासासाठी आज सोलापूर येथे ८,१८१ कोटी रुपये किंमतीच्या व २९२ किमी लांबीच्या १० राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
"वर्गणी नको पुस्तक द्या" या आव्हानाला बार्शीकरांचा सहकारी मित्र परिवार, हितचिंतकांचा भरभरून प्रतिसाद
आता शाळांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही, विजेसाठी मिळणार अनुदान; मंत्री वर्षा गायकवाड
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या, उपबाजार आवार वैराग येथील मुख्य कार्यालयाचे लोकार्पण माजी जि.प. सदस्य संतोष दादा निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा ( mpsc ) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत दत्तात्रय मारुती गायकवाड यांची सहाय्यक अभियंता वर्ग-2 जलसंधारण विभाग या पदावर निवड झाली आहे. दत्तात्रेय गायकवाड यांनी या परीक्षेत पाहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले १८ एप्रिल पासून विद्यालय सुरू करण्याचा निर्णय
व्यापारी संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावारे यांच्या वतीने डॉ बाबासाहेबांच्या जयंती निमित्त बार्शी शहर व तालुक्यातील वंचित व गरजू 2100 महिलांना साडी चोळी चा आहेर करण्यात आला.
बार्शी शहर व परिसरात सर्व शाळांमध्ये डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
ऐतिहासिक क्षण; कसबे तडवळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ५१ बैलजोड्या सहभागी होत्या.
दोन वर्षांनंतर घुमणार तेरणा काठी टाळ मृदुंगासह हरी नामाचा गजर
सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बार्शीतील वेदश्री बंडेवार हिने प्रथम क्रमांक पटकावला.
मलिक कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन ईडीने जप्त केली केली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे विविध योजनेतून मिळालेल्या २७ लाख रुपयांच्या निधीतून गावातील विविध भागात केलेल्या विकासकामांचे लोकार्पण रविवार दिनांक १० रोजी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे, सरकार आर्थिक सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करून तळागाळातील उद्योजकतेला चालना देत आहे
आषाढी ऐकादशी वारीपूर्व नियोजनाबाबत बैठक नियोजन भवन येथे संपन्न झाली.